नमस्कार मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रचलित दर दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
